प्रशासनातून कारकून हद्दपार करण्याचा डाव? कर्मचारी संघटनांचा गंभीर आरोप. Maharashtra Government Employees
Maharashtra Government Employees : राज्य शासनाकडून सुधारित आकृतिबंधाच्या नावाखाली शासकीय विभागांतील नियमित पदांमध्ये कपात केली जात असल्याचा गंभीर आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. विशेषतः लिपिक आणि परिचर संवर्गातील पदे टप्प्याटप्प्याने कमी करून प्रशासन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती सोपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार, सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा इतर कारणांमुळे रिक्त होणारी पदे भरली … Read more