बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय? लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे होणार बंधनकारक
मुंबई : राज्यातील वाढत्या बालविवाहाच्या घटनांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. राजस्थान सरकारच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही लग्नपत्रिकेवर वर आणि वधू यांच्या नावासोबत जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावामुळे विवाहापूर्वीच संबंधित व्यक्तींचे वय स्पष्ट होणार असून अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह लपविणे कठीण होईल. त्यामुळे बालविवाहाच्या घटनांवर … Read more