राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक; तब्बल 60 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ, लवकरच निर्णयाचे आश्वासन
राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक; तब्बल 60 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ, लवकरच निर्णयाचे आश्वासन. मुंबई : Maharashtra Government Employees : राज्यातील सुमारे 60 हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून, त्यावर आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेला देण्यात आले आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा निघण्याची … Read more