रजा संपल्यानंतर कामावर हजर न राहिल्यास काय होऊ शकते? जाणून घ्या नियम. Employees Leave Rules India
Employee Leave Rules India : सरकारी तसेच विविध शासकीय संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत स्पष्ट सेवा नियम लागू असतात. अनेक वेळा कर्मचारी मंजूर रजा संपल्यानंतरही कार्यालयात हजर राहत नाहीत किंवा रजा वाढवून घेण्यासाठी वेळेत अर्ज करत नाहीत. अशा परिस्थितीत संबंधित कर्मचाऱ्याची गैरहजेरी अनधिकृत मानली जाऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम वेतन, भत्ते तसेच सेवाविषयक नोंदींवर होऊ शकतो. … Read more